पाणी व नळ यावरच चर्चा आहे, वेगळा अर्थ घेऊ नये.
*चाळीशीतल्या बायका दुपारच्या वेळी गप्पा मारत बसल्या होत्या …*
*पहिली :* आमच्या नळाला पंधरा पंधरा दिवस पाणी येतं नाही.
*दुसरी :* आमच्या नळाला चार पाच दिवसांनी पाणी येतं खरं, पण टाईमींग नाही. कधी कधी तर भांडं लावायच्या आतच पाणी जातं ही.
*तिसरी :* आमच्या नळाला तीन चार दिवसांनी पाणी येतं पण पाणी कमी अन् फुस फुस हवाच जास्त. भांडं अर्धपण भरत नाही.
*चौथी :* आमच्याकडे नळाला पंधरा दिवसातून एकदाच पाणी येतं, पण भरपूर येतं. मी माझी सगळी भांडी भरून घेते. जेणेकरून परत मला पाण्याची वाट पाहावी नाही लागणार.
*पाचवी :* आमच्या नळाला दहा बारा दिवसांनी पाणी येतं. जेवढं येतं त्यात घेते बाई पुरवून.
*सहावी :* आमच्या नळाला चार पाच दिवसांनी पाणी येतं पण फार कमी. ते ही नळ जोर जोरात हालवावा लागतो.
*सातवी :* कितीही वेळा कितीही दिवस नळाखाली भांड ठेवा, पाणी येतच नाही. नळ तोंडात घेऊन ओढला की पाणी येतं.
*आठवी :* आमच्या नळाला पाणी येण्याचा काही नियम नाही. कधी येतं तर कधी नाही. मी पण वाट पाहत बसत नाही. शेजारच्या नळातून घेते भरून.
बिगर पाण्याचं बाईमाणसाला राहवणार कसं? ?????????