प्रत्येकाच्या जीवनात प्रेमाचं वादळ येत असतं.
कोणी भरकटत असतं,
तर कोणी टिकवत असतं.
कोणी व्यक्त करत असतं,
तर कोणी लपवतं असतं.
प्रेम लपत नसतं तसचं दिसतही नसतं,
कारण प्रेम हे प्रेम असत
सगळ्यांच्या नशिबात थोडी असत..
प्रत्येकाच्या जीवनात प्रेमाचं वादळ येत असतं.
कोणी भरकटत असतं,
तर कोणी टिकवत असतं.
कोणी व्यक्त करत असतं,
तर कोणी लपवतं असतं.
प्रेम लपत नसतं तसचं दिसतही नसतं,
कारण प्रेम हे प्रेम असत
सगळ्यांच्या नशिबात थोडी असत..